दलितांना घोड्यावर बसण्यास होणारा विरोध ही सरंमजामशाही

रमेश माने

राजस्थानमध्ये लग्नाच्या वरातीत (बारात) दलित नवरदेवाला घोड्यावर बसण्यास उच्च जातीच्या लोकांकडून विरोध होण्याच्या अनेक घटना अनेक वेळा घडतात. घोड्यावर बसणे हा सन्मान आणि सामाजिक समानतेचा अधिकार मानला जातो, परंतु काही...

दलितांना पिळदार मिशा ठेवण्यास राजस्थानमध्ये होतोय विरोध!

रमेश माने

सरंजामशाही विचारसरणी असलेल्या काही सवर्ण जातींना असे वाटते की मिशा, विशेषतः मोठ्या आणि पिळदार मिशा, केवळ त्यांच्या समाजातील पुरुषांनीच ठेवायला हव्यात. दलित व्यक्तींनी अशा मिशा ठेवणे म्हणजे त्यांच्या सामाजिक वर्चस्वाला...

राजस्थानमध्ये ‘घुंगट हटाओ’ मोहिम

रमेश माने

राजस्थानमध्ये आजही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात घुंगट प्रथा आहे. राजस्थानमध्ये महिलांना पडद्यातून (घुंघट) बाहेर काढण्यासाठी आणि लैंगिक समानता वाढवण्यासाठी ‘घुंघट हटाओ’ (पडदा हटवा) ही मोहीम २०२० साली चालवली गेली होती. ही...

संत गोविंद गुरु आणि संत दादू दयाळ

रमेश माने

संत गोविंद गुरु : राजस्थानचे महान समाजसुधारक संत गोविंद गुरु (१८५८-१९३१) : हे प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातच्या आदिवासी पट्ट्यातील (भिल्ल आणि बंजारा) एक महान समाजसुधारक आणि धार्मिक नेते होते. त्यांनी...

हाथरस दुर्घटनेला कारणीभूत : बाबा भोलेनाथ

प्रभाकर नानावटी

स्वतःला परमेश्वरी कृपा झालेली आहे, असे समजून वागणार्‍या बाबा भोलेनाथला रंगांची उधळण करणे व जास्तीत जास्त कर्कश आवाज ऐकवणे (आणि ऐकणे) फारच आवडत असावे. उंचावर बांधलेल्या स्टेजच्या मध्यभागी असलेल्या सोनेरी...

‘पप्पाजी’ अंकुर नरुला या पाद्रीचे तथाकथित चमत्कार

प्रभाकर नानावटी

अध्यात्माच्या व मनःशांतीच्या नावाखाली अनेक बुवा-बाबा उच्च वर्गातीलच नव्हे, तर मध्यमवर्गालाही फसवत आहेत. सत्संगाच्या प्रवचनातील गर्दी अशाच वर्गातील भक्तांनी भरलेली दिसेल. एक मात्र खरे की, बुवाबाजीचा हा अखंड स्रोत कितीही...

राधेमाँ च्या दरबारातून..

प्रभाकर नानावटी

अध्यात्माच्या व मनःशांतीच्या नावाखाली अनेक बुवा-बाबा उच्च वर्गातीलच नव्हे, तर मध्यमवर्गालाही फसवत आहेत. सत्संगाच्या प्रवचनातील गर्दी अशाच वर्गातील भक्तांनी भरलेली दिसेल. एक मात्र खरे की, बुवाबाजीचा हा अखंड स्रोत कितीही...

तमिळनाडूतील द्रविड चळवळ आणि पेरियार यांचे क्रांतिकारक विचार

रुपाली आर्डे-कौरवार

भारताच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात तमीळनाडूतील ‘द्रविड कळघम’ चळवळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ तमीळी जनतेतच नव्हे, तर संपूर्ण भारतात पेरियार (आदरणीय वडील) म्हणून गौरवले गेलेले ई. व्ही. रामासामी यांनी या चळवळीचे...

वायकोम मंदीर प्रवेश सत्याग्रह

रुपाली आर्डे-कौरवार

जातीय अत्याचारांच्या विरोधातील संघर्षांचा मार्ग आधुनिक भारताच्या इतिहासात जातिव्यवस्थेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तसेच नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह यांना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच...

के. वीरमणी – पेरियार यांचे मुख्य वैचारिक वारसदार

रुपाली आर्डे-कौरवार

आपण लढतोय ती लढाई मोठी आहे, परंतु त्यावर मात करण्याचा मार्ग डॉ. दाभोलकरांनी आपल्याला दाखवला आहे! - के. वीरमणी (राष्ट्रीय अध्यक्ष, द्रविड कळघम) के. वीरमणी हे पेरियार यांचे मुख्य वैचारिक...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]