तमिळनाडूतील द्रविड चळवळ आणि पेरियार यांचे क्रांतिकारक विचार

रुपाली आर्डे-कौरवार

भारताच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात तमीळनाडूतील ‘द्रविड कळघम’ चळवळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ तमीळी जनतेतच नव्हे, तर संपूर्ण भारतात पेरियार (आदरणीय वडील) म्हणून गौरवले गेलेले ई. व्ही. रामासामी यांनी या चळवळीचे...

वायकोम मंदीर प्रवेश सत्याग्रह

रुपाली आर्डे-कौरवार

जातीय अत्याचारांच्या विरोधातील संघर्षांचा मार्ग आधुनिक भारताच्या इतिहासात जातिव्यवस्थेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तसेच नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह यांना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच...

के. वीरमणी – पेरियार यांचे मुख्य वैचारिक वारसदार

रुपाली आर्डे-कौरवार

आपण लढतोय ती लढाई मोठी आहे, परंतु त्यावर मात करण्याचा मार्ग डॉ. दाभोलकरांनी आपल्याला दाखवला आहे! - के. वीरमणी (राष्ट्रीय अध्यक्ष, द्रविड कळघम) के. वीरमणी हे पेरियार यांचे मुख्य वैचारिक...

लेखक पत्रकार पेरियार

पेरियार यांनी जेव्हा सामाजिक कार्य सुरू केले, तेव्हा त्यांना प्रस्थापित वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये स्थान दिले जात नव्हते. त्यामुळे आपल्या चळवळीची विचारधारा आणि त्याचे कार्यक्रम जनतेपर्यंत नेण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्याचे...

आंबेडकर आणि पेरियार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामासामी यांचे विचार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. पेरियार आणि आंबेडकर यांच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य होते. भारतीय समाजाला जातीव्यवस्थेच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी दोघांनीही आयुष्यभर प्रखर...

पेरियार आणि चित्रपट क्षेत्र

लोकांचे प्रबोधन करायचे असेल तर नुसते उठाव आणि भाषणे करून उपयोग नाही, तर त्यांना चळवळीच्या विचारांमध्ये खिळवून ठेवणारे माध्यम हवे हे पेरियारना फार लवकर उमगले होते. त्यासाठी त्यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा...

पेरियार यांचे फलज्योतिषावरचे विचार

रामासामी पेरियार हे एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत होते. ते नेहमीच आपल्या भाषणातून अंधश्रद्धेवर प्रहर करत. प्राचीन काळापासून मनुष्याला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे माणूस ज्योतिषाकडे जात असतो आणि परिणामतः...

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा म्हणून आम्ही शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करतोय.

व्ही. अनबुराज

द्रविड कळघमचे जनरल सेक्रेटरी, पेरियार एज्युकेशन रिसर्च सेंटरचे संचालक आणि के. वीरमणी सरांचे चिरंजीव व्ही. अनबुराज देखील द्रविड कळघमच्या चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांची आणि आमची धावती भेट झाली. प्रथमतः...

पेरियार यांचे क्रांतिकारी विचार

धर्मग्रंथ म्हणजे आपल्या मेंदूला लागलेल्या वाळव्या मी युवकांना आवाहन करतो की, जे अवास्तव आणि खोटे महत्त्व या धर्मग्रंथास प्राप्त झालेले आहे, ते नष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. सदर धर्मग्रंथ म्हणजे...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]