21 सप्टेंबर – चमत्कार सत्यशोधन दिन
पंचवीस वर्षांपूर्वी, 21 सप्टेंबर 1995 ला गणेश दुग्धप्राशनाची अफवा सगळ्या देशभर पसरली आणि जो-तो हातात दुधाची वाटी आणि चमचा घेत गणपतीच्या मूर्तीपुढे गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावू लागला. ‘त्या’ दिवसाच्या
महाराष्ट्रात सत्यशोधनाच्या परंपरेस मोठा इतिहास आहे. परंतु त्यातील धग आता विझली आहे, याची दु:खद जाणीव यानिमित्ताने झाली. खरे तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या धुरिणांनी आपल्या अनुयायांना रस्त्यावर आणून अशा अफवांचा बीमोड
गणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो. जन्मलेले मानवी बाळ दूध पिते – आईचे; पण त्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो, किती काळजी घ्यावी लागते. चमचा–वाटी घेऊन बाळाला दूध
21सप्टेंबर 1995 : मु. पो. डोंबिवली 21 सप्टेंबर 1995. दुपारची दोन ते अडीचची वेळ असेल. मी नुकताच कॉलेजहून ड्यूटी संपवून घरी आलो होतो. जेवण घेऊन थोडा वेळ विश्रांती घेत असताना
21सप्टेंबर 1995 : मु. पो. लातूर गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 1995 या एकाच दिवशी अगोदर गणपती आणि काही वेळानंतर शैव पंथातील सर्वच देवदेवता दूध प्यायला लागल्या, ही पूर्वनियोजित, ठरवून पसरवलेली
21सप्टेंबर 1995 : मु. पो. कोल्हापूर ‘अंनिस’ कोल्हापूर शाखेच्या दृष्टीने 1995 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि उत्साहवर्धक गेले. ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका’ आणि ‘पाणी प्रदूषण टाळा’ मोहीम चांगलेच बाळसे धरत
21सप्टेंबर 1995 : मु. पो. राजगुरुनगर 21 सप्टेंबर म्हटले की, मला ‘गणपती दूध पिल्याच्या’ आंतरराष्ट्रीय अफवेची आठवण होते. तेव्हा मोबाईल नसताना फक्त दूरध्वनीवरून दूरदूरच्या नातेवाईकांना, मित्रांना सांगत-सांगत आंतरराष्ट्रीय स्तरावर अफवा
21सप्टेंबर 1995 : मु. पो. अंबाजोगाई जून 1991 पासून ‘अंनिस’ शाखा अंबाजोगाईचे कार्य सुरू होते. 1 जून 1992 पासून शाखा विधिवत सुरू झाली. सुरुवातीला उपाध्यक्ष, सचिव व कार्याध्यक्ष अशा पदांवर